Saturday, March 12, 2016

माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे .


🍃🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃
'माझं' म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...

जग खुप 'चांगलं' आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...

सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।

कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।

देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

'आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.

'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे, जे प्रत्येकाकडे आहे.

तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.