या देशात सर्वात समजुतदार कोणी असेल तर ते
दारु पिणारे आणि दारु विकणारे.
सरकार कोणाचेही असू द्या व
कितीही दरवाढ होऊ द्या..... कधी आंदोलन
नाही की साधा निषेधही नाही....
नेहमी शांत असतात बिचारे...!!!😀😎
.
.
.
.
आणि दुसरे गायछाप खाणारे.
७५ पैशांवरुन ९रुवर आणूण ठेवली😢
पण कधीच तक्रार नाही केली😝